Marathi bodh katha 

ससा आणि कासव: 

एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा

 नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते.

 परंतु दोघांची चांगली मैत्री असते.

Marathi bodh katha
Marathi bodh katha 


ससा आणि कासव

एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते
 व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया
 जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.'Marathi bodh katha' ठरल्याप्रमाणे कासव
 देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते 
की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही 
शर्यत जिंकेल.

शर्यत

ठरल्या प्रमाणे दुसर्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. 
ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला
 आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव
 कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” ्जोपर्यंत कासव 
माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका
 झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी
 झोपला आहे.Marathi bodh katha
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. 
कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो
 तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव 
घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.

तात्पर्य

तात्पर्य : या बोधकथा यावरून आपल्या लक्षात येते की कधीही
 कोणाला कमी"Marathi bodh katha"
 समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.